Saturday, May 1, 2010

Maharshtra Din 1st may महाराष्ट्र दिन १ में २०१० महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन


महाराष्ट्र दिन १ में २०१०।
शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती... !

महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन;
आज ५० वर्षे महाराष्ट्र ला अस्तित्वात येवून झालीत;
कामगारांचे लढे कामगारांचे बलिदानावर आजचा महाराष्ट्र उभा आहे; फक्त कामगाराच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात काम करणार्य धुरिनानी हे राज स्वतःया हिमातिवर स्वताच्या बुद्धिने धनाने मोठे केले।




पण परन्तु तर असतोच;
हे राष्ट्र असेच ह्याच मानाने ह्याच अभिमानाने जर सदा सर्वकाल उभे ठेवायचे असेल तर आजच्या पिढीला त्याच काळजी घ्यावी लागेल.
आजही दोन भीषण समस्या भेडसावत आहेत...त्या म्हणजे
१- वीज टंचाई
२- शेतकरी आत्महत्या;
३) पाणी टंचाई। विदर्भ मराठवाडा मधे हो ...
शेती उत्पादनासाठी पाणी नाही, पिण्यासाठी पर्याप्त पाणी नाही...

४) वेगळा विदर्भ

विदर्भातल्या मित्रांना पण शुभेच्छा !
राजकारण्यांची महाराष्ट्र तोडायची भूमिका हाणून पाडा....
महाराष्ट्राला दुहीचा शाप आहे .......त्यात हे राजकारणी आणि माध्यम भर घालतात।


राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनी विदर्भात "एसएमएस'च्या माध्यमातून परस्परविरोधी भावना व्यक्त करणाऱ्या संदेशांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण झाली। महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छांना "जय विदर्भ'ने प्रतिसाद दिला जात होता. "एका डोळ्यात अश्रू, दुसऱ्याने हसावे' यासारख्या भावनांना हात घालणाऱ्या संदेशांचा प्रसार दिवसभर होत राहिला.

थोरानी काय स्वप्ने पाहून ठेवली आहे अणि आज काय हा SMS फॉरवर्ड करण्यासाठी ठेवतो

कंबर बांधून ऊठ घाव झेलाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू असताना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी या स्फूर्तिदायक ओळी लिहिल्या;

देवा,राजकारण्यांत इच्छाशक्ति निर्माण होऊ दे व सुंदर संपन्न महाराष्ट्र निर्माण होऊ दे. त्यांच्यातला मराठी माणूस जागा झाला तर भारत देश पण संपन्न होवूशकतो

अणि आमचा मतदार संघ पण जागा होतोय ॥



















No comments:

Post a Comment