Wednesday, July 28, 2010

Buri Najar wale tera Mu Kala बुरी नजर वाले तेरे मु काला





पुण्यात एका रिक्षाच्या मागे लिहिले होते


ऐ रिक्षावाला नाही आहो रिक्षावाले म्हणा..........
_____________________________________________________________________




एका स्कोर्पिओ च्या मागे

"बघतोस काय ? मुजरा कर .....! "
_________________________________________________________________________

एका सुमोपाठी लिहिलेले 'बघ माझी आठवण येते का ?
____________________________________________

' ''पाहतेस काय प्रेमात पडशिल''.
_____________________________________________________-

ट्रक्स च्या मागे गोवा मधेय

खुबसूरत हू मै, मुझे नजर मत लगाना, कसम है रोजीकी पीकर मत चलाना
_________________________________________________________

रस्त्याची अखंडता, देशाची एकात्मता
_____________________________________________________________
एका जीपवर लिहिलं होतं: साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
_________________________________________________________________

ट्रक च्या मागे

'दम है तो पास कर, नही तो बर्दाश्त कर'
'चक दे फट्टे, नप दे गिल्ली, सुबह जलंधर, शाम मे दिल्ली'
__________________________________________________________________________

एम पी च्या एका शाळेच्या बस मागे हे लिहिलेले असायचे
' मुझे मत छेड, मै तो बच्चोंवाली हूं"
_____________________________________________________________________________

मत ले पंगा
पटक दुंगा.

एका ट्रक मागे लिहिलेलं वाक्य: अं हं. घाई करायची नाही.
_____________________________________________________________________________

धक्का लागी बुक्का


) तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही -- पुणे कार वाले
________________________________________________________________
२) कटकट करु नका, जावा फुढ --- कोल्हापूर कार

३) (घरात कोण न्हाय) पुढ जावा -- कोल्हापूर कार

४) गोमू चल सन्गतीनं, माझ्या तू येशिल -- मालवण ची कार


"गपगुमान माझ्या मागं मागं सांग-लीला येतीस का ?" - सांगली ट्रक


ये ३० का जाऊ --- औरंगाबाद


"मी चक्रम आहे,
माझ्या मागे राहु नका, - Pune
आणि माझ्या पुढेही जाऊ नका."

बाई(क) च्या मागे नका लागु...माझ्याशी गाठ आहे...



नानाचा
जोर...
पप्पु , पिंकी , छोटी , चिंटु , ताई , अमोल , बबलु परभणी खेडेगाव मार्शल




=============================

एका ट्रक च्या मागे लिहले होते: राजू, चिंटू , सोनू ....! अणि खाली लिहले होते ..... बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !
=====================================
एका टेम्पों च्या मागे लिहले होते .......
भाड्याने मिळेल अणि खली लिहले होते ............. आईचा आशीर्वाद
=====================================
TRUCK IN PUNE - THOK DU KYAAA ???
=====================================
एका CAR च्या मागे लिहले होते .......
YES..it's my dad's Road .....any problem...... चालक केव्ही घाच्कन ब्रेअक दबू शकतो

=====================================
बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने! सातारा

=====================================
"Buri Nazarwale tere bacche jiye, Bada hokar tera he khun piye"
=====================================
"मै कब लौटुंगा मेरा इंतजार मत करना, ड्रायव्हर हु मै, मुझसे प्यार मत करना"
=====================================
एका रिक्षाच्या मागे लिहिलेल वाक्य............. येता का जाउ...............
=====================================
एका रिक्शा वर लिहले होते: सावन को आने दो अणि त्याच रिक्शाला एका ट्रक ने उडवले अणि ट्रक च्या मागेलिहले होते आया'' सावन जूम के ..........
=====================================
एका रिक्शाच्या मागे लिहिलेल होत: गरीब असाल तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका.*
=====================================
गर्दीतुन खुप स्लो चाललेल्या एका जुनाट खटारा गाडीवर लिहीलेले वाक्य: my other car is Rolls-Royce!
=====================================

. "जलो मत, बराबरी करो..."
=====================================
पुढे जाणार्या ट्रकच्या मागे लिहिले होते: शिस्तीने देश मोठा होतो!!!"
पण अर्धा तास तो ओवर टेक करु देत नव्हता. शेवटी एका वळणावर ओवर टेक केल्यावर मागे वळुन बघितलं तरपुढच्या बाजुला लिहीले होते: " हे असचं चालायचं......!!!!"

=====================================
एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल " आणि खाली लिहिले होते.... "ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)


=====================================

एका ट्रकच्या मागे जे काही होतं ते मी असं वाचलं,
अप्पा हॉर्न, माऊलींचा आशिर्वाद ओके, आई प्लीज

=====================================
पुण्यात एका गाडीच्या (बहुतेक रिक्शा) मागे वाचलं होतं..
'सुरक्षित अंतर ठेवा...लहानांमधे आणि वहानांमधे


=====================================

१३
१३ १३ सुरूर !

=====================================

एका फटफटीच्या मागे लिहिलं होतं -

१ किस २ ना

=====================================

एका
ट्रकच्या मागे लिहिलं होतं..
'तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'
---------------------------------
हे पूण्यातल्या रिक्षा वरचे...

'अहो, इकडे पण बघा ना...'

'चला जाऊयात की....'

पूना से निकली कुँवारी,
दिल्ली में सिंगार हुआ,
मालिक की बनी दुल्हनिया,
ड्राइवर से प्यार हुआ!"

याचा मी काढलेला अर्थ असा:
'बजाज टेम्पो' मध्ये जन्मलेली रिक्षा, दिल्ली ला तशीच पाठवली गेली; तिथे सर्व प्लास्टिक, कुशन वगैरे कामझाले. मालकाने विकत घेतली; पण राहते कुणाबरोबर? ड्रायव्हरबरोबर!

'कृष्ण करे तो लीला , हम करे तो अपराध.
"keep safe distance. I work with fevicol "

" चिटके तो फटके "

पुणयात आ़ज काल रिक्षा च्या पाठिमागे बघायला मीळ्ते. "ये नाही आहो रिक्षावाले म्हणा"

एका रिक्षाच्या पाठिमागे लिहिलं होतं...
"हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".


Monday, July 26, 2010

Pu La Pannas Vinod पु लं चे पन्नास विनोद




विषय : महाराष्ट्राचे लाडके दैवत पु.लं.चे पन्नास विनोद!
प्रती : महाराष्ट्रातील सर्व रसिकांसाठी पु.लं.चे पन्नास विनोद!

१)त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे आणि
सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले "बाकी काही म्हणा, पण
मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".

______________________________________________________
२)माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत वाचली. त्यात
त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न ठरल्याची बातमी
कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच घाव घातला' .

______________________________________________________
३) वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले,
तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली, "हा मझा
मित्र शरद तळवलकर"
"हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे, हा
चांगलाच असरणार!" "हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना
विचारलं. "अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावात
एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही. म्हणजे, हा माणूस सरळ
असणारच!"

______________________________________________________
) पु.लं.च्या "उरलंसुरलं" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद - " मित्रा
कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा आवाज लगेच खाली
आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे भडकून मोठ्याने आवाज
चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरा मोठ्याने बोलता का? ' असं म्हणायचं
की तो आऊट. दोन वाक्यात आवाज खाली येतो की नाही बघ."

______________________________________________________
५) पुलंच्या लहानपणचा एक प्रसंग त्यांची चुणुक दाखविणारा आहे. ते पंधरा
वर्षाचे असताना लोकमान्य सेवा सघांत साहीत्य सम्राट न.चि. केळकराचं
व्याख्यान होत. व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा
होती. त्या काळी भारतांन फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारु नये, यावर चर्चा
चालु होती. शाळकरी पुरषोत्तम उभा राहीला आणी त्यानं तात्यासाहेबांन
फेडरेशन स्वीकारावं, की स्वीकारू नये, असा प्रश्न धीटपणे विचारला. त्यावर
तात्यासाहेबांनी उत्तर दिलं. "स्वीकारू नये, पण राबवावं" यावर पुरुषोत्तम
म्हणाला, "मला आपलं उत्तर कळलं नाही." तेव्हा समजावणीच्या सुरात ते
म्हणाले, "बाळ, आपल्याला कळेल, असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा."
ह्यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला, "पुण्याला सध्या अंजीरांचा भाव काय आहे"
तात्यासाहेबांच काही उत्तर
येण्यापुर्वीच सभागह श्रोत्यांच्या हसण्यानं भरुन गेलं.
______________________________________________________
६) एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली.
बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी
सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार". ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना
म्हणाले. "तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय
आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?"
______________________________________________________
७) पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या
जातात. 'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात
विविध
क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती. समोरच्या पंगतीत
'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते. मधुनच ते
उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत
येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलं ह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच
उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये."
______________________________________________________
८) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं.
यांनी सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला. ते
म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं मी
जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना! आता
कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही
माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं
असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती
'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!"
______________________________________________________
९) माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका. एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ
त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही
मुलाखात ऎकत होते.
हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना,
त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, "तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी
कुठं झाली होती?"
लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ
करीत होत्या. ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं
म्हणाले, "अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट
ठेवुस!"
______________________________________________________
१०) कोल्हापूर आणी तेथील एकूणच भाषा व्यवहार म्हणजे पु. ल. च्या
मर्मबंधातील ठेव. कोल्हापूरी समाजाइतकाच कोल्हापूरी भाषेचा बाज सागंताना
ते म्हणाले, 'इथे रंकाळ्याला रक्काळा म्हणतात पण नगर्याच्या नंगारा
करतात. कोल्हापूरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरी बाहेर येऊन आपल्या
छातीवर हात बडवायला लावील असं आहे. त्यानं शेतात ऊसं लावला' याच इग्रंजी
रूपांतर इथल्या मुन्सफानं एकदा ' He applied U'S In his farm असं केलं
होतं आणि त्यावेळच्या शुध्दलेखनच्या नियमाप्रमाणं 'यू' वरती अनुस्वार
द्यायलाही तो विसरला नव्हता.
______________________________________________________
११) एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी पु.ल.
चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय ___हिस,
तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द
हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच___!' त्यावर ही त्याची पत्नी
चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण
पत्रीकेखाली स्वाकक्ष्ररीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं
पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं
मिस्टर!"
______________________________________________________
१२) नवीन शुध्दलेखनाचे नियम जर उच्चारानुसारी केले तर त्यानुसार होणारे
शुध्दलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडाळात घाटत होतं. त्यावर
पु.ल. नी खालील छेद दिला, 'मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं
मास्तर मुलांना शुध्दलेखन घालीत होते. ते म्हणाले, 'पोरांनो लिवा.
कयाssssळs!'
______________________________________________________
१३) हिंदुह्र्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यानां काही कारणास्तव हिंदुजा
होस्पिटल मध्दे दाखल करण्यारत आले होते. ते ऎकताच पु.ल. उध्दारले,
'त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिदंजा मे हे' असं
लिहालया हरकत नाही.'
______________________________________________________
१४) साहीत्य सघांत कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता.
पु.ल. ना आर्वजुन बोलावले होते. नाटकाचा पहिला अकं चालू असता- नांच
पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु.ल. ना म्हणाला, ' काय पडलं हो?'
'नाटक दुसरं काय?' पु.ल. उत्तरले.

१५) कोल्हापुरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी
एक मेत्रीण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सागंत
होती, काय सुदंर सुदंर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात., अप्रतीम
नमुने आणि सूदंर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळ्यात की
दुसंर काहीच घालायला नको.' हे ऎकत जवळपास असलेले भाई मीश्कीलपणे हळुच
म्हणाले, 'खरं सागंतेस की काय?' क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर
ऎत्रिणीचीं लाजुन व आमची हसुन मुरकुंडी वळली.
______________________________________________________
१६) 'वॆद्यकातली एकच गोष्ट या क्रीकेटमध्ये येऊन चपखल बसली आहे. ती
म्हणजे त्रिफळा. खेळणारांचे येथे चुर्ण व्हावे. गोट साफ.' - इती पु.ल.
______________________________________________________
१७) एकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले "हि मुलगी (सुनिताबाई)
म्हणजे एक रत्न आहे'. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले 'म्हणुनच गळ्यात बांधुन
घेतलय!!
______________________________________________________
१८) एकदा आपली आणी सुनिताबाईंची ओळख करुन देताना पु.लं. म्हणाले की "मी
'देशपांडे' आणी ह्या 'उपदेशपांडे"
______________________________________________________
१९) एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि
दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, "आफतच
आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!"
______________________________________________________
२०) एकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मीळाला. तो सेट सुनिता
देशपांडे आपल्या भाचीला दाखवत होत्या. सुनिताबाईंचा 'सर्व काही जपुन
ठेवण्याचा " स्वभाव माहित असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली " अगं,
एवढा सुदंर सेट फुटु नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का?" त्यावर
पु.लं. पटकन म्हणाले "हो तर !! सुनीता मला कधी ओमलेट सुद्धा करुन देत
नाही ... अंडी फुटतील म्हणुन !!!"
______________________________________________________
२१) पु.लं. चा वाढदिवस होता, एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने
त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला. पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले.
हे बघुन व्यापारी म्हणाला "काय राव, काय झाले येवढे"? पु.लं. म्हणाले,
"बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही" घरात हशा पिकला होता !
______________________________________________________
२२) एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला, तो त्याचां
चाहता होता. तो म्हणाला की माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक
ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही.
माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय. तर
पु.लं. म्हणाले "अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी
ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?"
______________________________________________________
२३) पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात
बांधून द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली "खोक्याचा चार्ज
पडेल". त्यावर पुलं म्हणाले (म्हणे), "अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?"
______________________________________________________
२४) एकदा पु.ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी
त्यांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पुलंनी दिलेल्या खुर्चीवर
बसतच त्या खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली. ओशाळलेले
प्रिन्सिपल पुलना म्हणाले, "माफ करा पण हजारवेळा सांगूनही इकडच्या
सुतारांकडून नीट कामच होत नाही." पुल मिश्किलीत म्हणाले, "अहो करवत (!)
नसेल"
______________________________________________________
२५) डो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त
पु.लनी पाठविलेले पत्र. "आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा
महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा
दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता."
______________________________________________________
२६) स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर
मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते
सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे"
______________________________________________________
२७) आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा
आपल्या पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले," या घरात मी तेवढा देशपांडे आहे.तू
’उपदेश-पांडे’ आहेस."
______________________________________________________
२८) भारती मंगेशकर ह्या दामु अण्णा मालवणकर ह्या प्रसीध्द्य विनोदी
कलाकाराची कन्या.त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणी दामू अण्णा तसे
दिसायला खास नव्हते!त्यामुळे पु.लं. नी जेव्हा तीला पाहिले तेव्हा
म्हणाले " हि मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!"
______________________________________________________
२९) पु.लं.च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात ते म्हणाले,
पु.ल. थोर साहित्यीक आहेत, त्यांनी खुप साहित्य नीर्मीती केली आहे. नंतर
त्यांच्या कडें बघत ते पुढे म्हणाले सहाजिक आहे, त्यांच्या नांवात पु आणि
ल दोन्ही आहे,मग निर्मीतिस काय कमी?
______________________________________________________
३०) पुलं एका समारंभाला जाण्यासाठी तयार होत असताना म्हणाले," मी
कुठल्याही समारंभाला 'बो'लावल्याशिवाय जात नाही.
______________________________________________________
३१) एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे
बघत ते म्हणाले," आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!"
______________________________________________________
३२) पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला
पत्र्याचे छप्पर होते. आणि त्याच्या छतातून उन्हाचे कवडसे पडत असत. एकदा
पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून म्हणाले "अगदी बरोबर नाव
ठेवले आहे, भानुविलास!"
______________________________________________________
३३) 'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या
दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने
निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले...
'प्रयोग संपेपर्यंत थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा
पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले
आणि प्रेक्षकांना म्हणाले, 'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच
'वाऱ्यावर' स्वार होऊन आला आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट
केला.
______________________________________________________
३४) पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख
म्हणून कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे
निर्माते एकत्र बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश
माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग . महात्मा
गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी
केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी काही
कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले "गांधाजींना मौन
प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू
नये." यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले.
______________________________________________________
३५) एकदा एक 'कदम' नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन
आले.....पु लं नि आशीर्वाद दिला ....... 'कदम कदम बढाये जा'
______________________________________________________
३६) सुनीताबाईंसह वसंतराव देशपांडे आणि पुलंचा गाडीतून प्रवास सुरू
असताना जेव्हा समोर एक मोठा गवा आक्रमक भूमिकेत येतो आणि वसंतराव
सुनीताबाईंना इंग्रजीत काही तरी सूचना करतात, हे ऐकून "पुलं' म्हणतात,
"त्या गव्याला इंग्रजी समजत नाही म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलतात।'
______________________________________________________
३७) एका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता.

’एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम
करताना दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशीवाय राहवत नाही. त्या
स्वभावानुसार मी त्या शेतकराला विचारलं "काय हो शेतकरी बुवा, या झाडाला
कोणते खत घातले तर त्याला चांगले टॉमेटो येतील?" त्यावर तो शेतकरी चटकन
म्हणाला "या झाडाला माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच
येणार नाहीत कारण ते झाड वांग्याचे आहे।"
______________________________________________________
३८) काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य
संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती
झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं
एकंदर स्वरुपच पालटलं. गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को
नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ' पुलं ' गंभीर झाले.
यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले, ' आजकाल
मला आपला गणपतीबाप्पा ' गणपतीपप्पा ' झाल्यासारखा वाटत
______________________________________________________
३९) आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन
मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी
तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना
मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल.
म्हणाले, ' मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ' संजय उवाच ' असे शब्द
आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !' पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून
भाषण सुरू करताच ' त्यांना आत कंठ फुटला आहे ' असे उद्गार यशवंतराव
चव्हाणांनी काढले होते. त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ' गळा
यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो,
पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही !
______________________________________________________
४०) एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं
श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला
शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं.
प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ? एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग
होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून,
रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण
पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता.
तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या
सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या
तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं.
पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं
नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ' हे काय, भाई, ह्यांना ओळखलं
नाही का ? अहो, हे आपले... ' पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ' अरे
व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ' अवतार '
ध्यान का म्हणतात, ते समजल.
______________________________________________________
४१) एकदा पुलं गोव्याहून पुण्याला मोटारनं येत होते. त्यांच्यासोबत
वसंतराव देशपांडे आणि सुनीताबाई होत्या. वाटेत एक जंगल लागलं. जंगलाच्या
आडवळणावर एक महाकाय बायसन (गवा / रानरेडा) त्यांच्या गाडीसमोर आडवा आला.
रानरेडा हा महाशक्तिशाली आणि आक्रमक प्राणी ! त्यानं धडक दिली तर ट्रकही
आडवा होईल. तिथं फिअॅट गाडी काहीच नाही. एक अर्थानं समोर प्राणसंकटच उभं
ठाकलेलं. प्राणभयानं घाबरुन गेलेले वसंतराव देशपांडे पुलंना हळूच
म्हणाले, ' भाई ही इज चार्जिंग !' वसंतरावांच्या तोंडचे हे इंग्रजी
उद्गार ऐकून तसल्या जीवघेण्या प्रसंगातही पु.ल. म्हणाले, ' त्या गव्याला
कळू नये, म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलताहेत !
______________________________________________________
४२) एकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले.
त्या मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे
पाहत पुलंनी ' बॉक्स मिळेल का ?' म्हणून विचारलं. ' हो पण त्या बॉक्सला
पैसे पडतील. ' दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं उत्तर दिलं. ' अरे वा
! म्हणजे मिठाई फुकट , वाटतं ? लगेच पुलं उद्गारले.
______________________________________________________
४३) गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ' मामा या नावाची गंमतच आहे.
त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. '
______________________________________________________
४४) हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न
पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ' त्यात काय ? '
सफरचंद ' म्हणावं. '
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी
विचारलं, ' एअरहोस्टेसला आपण ' हवाई सुंदरी ' म्हणतो, तर नर्सला ' दवाई
सुंदरी ' का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ' वाढपी ' म्हणतो, तर
वैमानिकाला ' उडपी ' का म्हणू नये ?' त्याच सुरात पुलं खूप दारू
पिणा-याला ' पिताश्री ' किंवा ' राष्ट्रपिता ' म्हणतात
______________________________________________________
४५) अरुण आठल्ये आणि पुलं एकदा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी म्हणून
गेले. चायनीज फूडचं वैशिष्ट्य सांगताना पुलं म्हणाले, ' चायनीज फूड
स्टार्टस वुईथ चिलीज अॅण्ड एण्डस वुईथ लिचीज. ' चायनीज फूड पाहताच
त्यांना आजची शिक्षणपद्धती आठवते. जेवण घेताना खूप जेवल्यासारखं वाटतं,
पण थोड्याच वेळात भूक लागते, हे
लक्षात घेऊन पुलं म्हणतात, ' आपल्या शिक्षणासारखं हे चिनी जेवण घेताना
खूप घेतल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पोट रिकामंच राहतं. ' चिनी स्वीट
कॉर्न सूप फार प्रसिद्ध आहे. या जेवणात मका फार वापराला जातो. त्यावर
पुलंचं भाष्य : ' चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं !'
______________________________________________________
४६) पुलंच्या ' सुंदर मी होणार ' या नाटकावर आधारित असलेला ' आज और कल '
हा हिंदी चित्रपट यशस्वी झाला नाही. त्याबद्दल बोलताना पुल म्हणाले, ' हा
चित्रपट त्याच्या नावाप्रमाणं दोनच दिवस चालला. ' आज और कल !'
______________________________________________________
४७) १९६५ साली पु.लं. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती
बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम मांडे यांनी ' पुलायन '
ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी ' पुलंकित ' शब्द
प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रिय झाला.
______________________________________________________
४८) ' माझे खाद्यजीवन ' या लेखात चिवड्यासंबंधी लिहिताना पुलं म्हणतात,
'' चिवडा सोलापूरपेक्षा कोल्हापूरचा ! छत्रे यांचा ! महाराष्ट्रावर या
तीन छत्र्यांचे अनंत उपकार आहेत . एक चिवडेवाले , दुसरे सर्कसवाले आणि
तिसरे केरूनाना गणिती ! उपकार उतरत्या श्रेणीने घ्यावे ! कारण
चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या ' रम ' ला जी झणझणीत साथ दिली, ती
असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली
....'' हे वाचल्यानंतर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे
गहिवरून गेले . त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हातांनी पुलंसाठी
चिवडा केला . पंधरा - सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . त्यांनी पुलंना
सांगितले , कित्येक वर्षांनंतर मी स्वतः खास चिवडा बनवतो आहे . तो
स्विकारा. त्यांनी त्यापूर्वी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या चिवड्याचा
डबा पाठवला होता . कुणाला ? लोकमान्य टिळकांना ! लोकमान्य विलायतेला
निघाले होते तेव्हा !

४९) '' हॅलो , शान्ताबाई ना ? मॉस्कोहून गोर्बाचेव्ह तुमच्याशी बोलू
इच्छितायत . तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ... '' '' काय
भाई , तुम्ही नाव कधी बदललंत ? अं ?'' फोनवरील व्यक्तीचा सुपरिचित आवाज
बरोबर ओळखून , हसू आवरत शान्ताबाई पु. लं. ना दाद द्यायच्या ... बारा
ऑक्टोबर हा ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज . शेळके यांचा आणि आठ नोव्हेंबर हा
मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्त्व पु . ल . देशपांडे यांचा वाढदिवस .
उभा महाराष्ट्र दरवर्षी ते आपलेपणाने साजरे करीत ; तर
साहित्यक्षेत्रातील ही दोन मोठी माणसं एकमेकांच्या अशा ' खोड्या काढीत '
साजरा करीत . पण पु . लं . आणि सुनीताबाईंच्या विवाहाचा ' बारा जून ' हा
( भाईंचा स्मृतिदिनही हाच ) खास दिवस शान्ताबाईंनी आवर्जून सुनीताबाईंना
भेटण्याचा दिवस असायचा .
______________________________________________________
50) एकदा पु ल शाळेत असताना त्यांना कोणीतरी म्हणाले, " ए देशपांडे तुमचे
पूर्वज शेण वीकायचे ना ? " त्यावर पु ल लगेच म्हणाले, " हो ना तुमच्या
पूर्वजांना शेण खायला लागायचा ना म्हणून वीकायचो आम्ही. "
--
***********************************************
----शिशिर बहुलीकर




पुणेरी अजगर

कवीतेचे शीर्षक आहे - पुणेरी अजगर

एक गरुड पाहिला परवा भुकेलेला, दमून गेला होता उडून
अजगर दिसला त्याला, पडला होता आख्खा ससा गट्टम करून

क्षणार्धात झेपावला तिकडे, ’ चला जेवणाची सोय झाली’ म्हणून
उचलला चोचीत त्या महासर्पाला आणि मार्गी झाला रस्ता काढत गगनातून

कळलच नाही अजगराला आत्ता होतो झाडाच्या सावलीत आणि आत्ता आलो कुठे
एकदम त्याला द्रुश्य दिसले, आभाळातून जमिनीचे
लगेचच अजगर उदगारले - " आता नाही राहिले जंगल पुर्वीचे" !

- अर्जुन देशपांडे

Friday, July 23, 2010

Shipa Shetty & Richard Gere Indian Version







सन्यासी पेश हमारा
नाजाने कब मिले मौका दोबारा
चलो हो जाये ९-२ ग्यारा
ये गाल तो है प्यारा










सन्यास घेववत नाही... खायला हवा मेवा सुका ,

मुखी नाव तुका आणि घेई शिल्पाचा मुका !!




-courtesy
Facebook
सागर K
\m/ \m/



Post a Comment

Save Water ! Paani Wachawa पाणी वाचवा साधे उपाय !

पाणी वाचवा !
हो तहान लागली आहे आता आपण विहीर खोदकाम सुरु करू


पुणे तिथे काय उणे !
आहे आहे सध्या इथे काही तरी उणे आहे इथे पाणी ३०- ५० % उणे झाले आहे.

आमचे जुने ऑफिस आधी एका सध्या इंटरनेट कॅफे मध्ये होते ( साधी कंपनी आमची. साधी राहाणी आणि उच्च

विचारसरणी )
आमच्या ऑफिस मधेय पाणी बॉटल मधे भरून आणून पिले जात होते. पाणी आम्ही शेजारच्या होटेल मधून आणायचो.
थोडे दिवस त्यांनी दिले पाणी पण नंतर हटकले
भिकाऱ्याला जसे हटकतात तसे (उच्च विचारसरणी )

मागच्या वर्षी हीच वेळ आली होती पण थोद्द्क्यात निभावले.
आम्ही मराठवाड्यातले मागासलेले! कमी पाण्यात राहणारे ! ( इथे आल्यावर कळले ) त्यामुळे आम्हाला भरपूर उपाय माहित आहे पाणी वाचवायचे.

( असेल तुमचे उपाय तुमचे उपाय तुमच्या कडे आमचे उपया आम्ही बघू :) )

अहो पेठे मधे सुधा पाणी नाही हो कसे होणार पुणेकरांचे !


माझ्या आईंने शिकवलेले काही उपाय आहेत खालील प्रमाणे

पाणी वाचवा

सगळ्यात पहिले तर तुमच्या कडे साठवण करण्यासाठी पुरेसे भांडे हवेत.
बादल्या ३, मोठ्ठे हंडे ३ , पीप २ , २ माठ , छोटेखाणी ड्रम. आणि २ छोट्या किवा मोठ्या काल्श्या (नसेल काळत तर
साथिया मधले गाणे आठवावे (छलका!!!!! छलका रे कलसे का ) )

पुण्या मधेय साठवण हा प्रकार नाही !! त्यामुळे खरा त्रास आहे.
"अहो आज रात्री पाणी आलेच नाही" ... (पाणी कॅन्डल लाइट डिनर ला गेले असेल दुसरीकडे )
हार्ड डिस्क वर जागा हवी नवीन चित्रपट कॉपी करून ठेवायचा असेल तर...

तर उपाय असे ....

बेसिन चा नळाचा फोर्से जेवढा गरजेचा आहे तेवढाच ठेवला गेला पाहिजे किवा निदान वापरण्याला तेवधी अक्कल हवी कि

किती सोडावे.

नवरे (पुरुष ) लोकांनी दाढी करताना बेसिनमध्ये नळ चालू करून बृश फिरवत बसू नये.
ब्रश जर अंघोळ करताना केला तर छान त्यामुळे २ फायदे १ तर पाणी पण वाचते आणि उगीच घाणरडे थोबाड घेऊन TV समोर, Gallery Madhey उगीच फिरून प्रदर्शन करणे बंद होईल.


अंघोळ करताना एका बदलीत (३०-४० लिटर) अंघोळ होते.
थंड पाण्याने अंघोळ करण्याची सवय असेल तर अजून छान कारण गरम पाणी म्हटले कि सगळे लहान बाळ होतात बाथरूम

मध्ये अजून एक तांब्या घ्यावा असे वाटल्याशिवाय राहत नाही.

शोवर काढून टाकता येणार नाही. पण त्या खाली अंघोळ करणे कधीतरी ठीक आहे ! किवा दररोज जरी म्हटले तर बदली +

शोवर असा मेळ घातला तर उत्तम

२ वेळेस अंघोळ !!! हा हा हा .. मह्झ्या आईं ने बाहेरून आले कि हात पाय धुणे हि सवय लावून टाकली आहे त्यामुळे आम्ही

दर वेळेस सेमी अंघोळ करत असतो ...आणि त्यामुळे पाणी वाचते कि

भाज्या धुवून झालेल्या पाण्याचे काय करायचे ! कुंडीत टाका किवा सांडपाण्याच्या बादलीत टाकून ठेवा येत जाता तेच पाणी

सांडपाणी म्हणून वापरता येते. पाय धुण्यासाठी वापरता येईल. फरशी पण पुसता येईल की

तरुण मंडळी ची दिल कि धडक्क्क्न म्हणजे बाईक किवा कार १.४ महिन्यात एकदा धुवा आणि आळशी असाल तर जावूद्या

आणखी बचत! वाशिंग सेंटर आहेच की! ओल्या फडक्याने पुसुक काढले तरी Pulsor चमकते किवा स्विफ्ट पण

चमकते.

पाण्याचा प्याला तोंडाला लावला न की TOP TO Bottom Marayacha ९० ml सारखा. जास्तीचे पाणी पिले

तर काहीच नुकसान होत नाही.

पाणी वरून पिले तर धुवायची गरज नाही पडत. प्याला धुण्यासाठी पिलेल्या पाण्याच्या १/४ पाणी लागते.
अति स्वच्छता जपणारे मंडळी असतील तर ते अजून जास्त पाणी वापरतात.

भांडे भिजत घालून ठेवले तर ते लवकर निघतात आणि त्यामुळे पाणी कमीच लागते असेच कपड्यांचे पण

सडा टाकायचा असेल तर आधी तेवढे पाणी गोळा झाले पाहिजे होटेल मालकांनी गिऱ्हाईकाची उरलेलं पाणी जमिनीवर जर

मारले तर जमीन किवा रस्ता किवा फारशी उष्टी नाही होत.

(तसे हि इकडच्या अति चिकट लोकांना पाण्या साठीचा चिटकपण| सुद्धा शिकवावा लागतो म्हणजे .... दुर्दैव). माझी

आज्जी सांगत असायची अरे माठ्या बाथरूम मधेय का ओतलेस ते पाणी झाडांना टाक रे ! !!

रात्री झोपताना सगळे दार बंद आहेत एक ह्याची खात्री करता करता जर सगळे नळ बंद आहेत त्याची खात्री झाली तर उत्तम
काही थेंब वाचतील

नळ आला की जुने पाणी (१ दिवस जुने ) टाकून दिले जाते त्याऐवजी ते दुसऱ्या बाकी गोष्टीन् साठी वापरले जाते.


पाणी वाया गालावाण्यात फ्लश चा फार मोठा हात आहे.
फ्लश ची टाकी साधारण ३ ltr ची असावी.

आमच्या होस्टेल वरच्या नॉन पुणेरी बांधवाना पन चांगली सवय आहे कपडे धुवून उरलेले पाणी संडासाच्या बदलीत टाकून

देतात म्हणजे आपोआप साफ सफाई होवून जाते किवा गाडी वर टाकून देतात नंतर फक्त गाडी वर फडका मारला कि झाले.
मी घरी असताना मी आणि आई हौद धुवूत असायचो ठेवाह हौदातले पाणी आम्ही अंगणात कुंडया, झाडे आणि गाडी वर

टाकायचो.

आई आणि मी कधी कधी पाणी भरायचो तेह्वा एक भांडे भरत असताना दुसरे रिकामे भांडे जवळच असायचे.

पाणी आहे अजून गेले नाही म्हणून आम्ही कधी मोठा पाईप लावून गल्लीभर पाणी मारत नाही बसलो सरळ बंद करून

टाकायचो.
पुढे वडिलांनी अजून एक छोटा हौद बांधून घेतला. गाई म्हशी पाखरे कुत्रे मांजरी त्या पाण्यात तहान भागवतात.



*सार्वजनिक ठिकाणी नळ वाहत असतील तर आपण स्वत:जाऊन ते बंद करावेत. पण पुणेरी कधी पाणउतारा करतील सांगता येत नाही म्हणून this is not a practical thing.

एक रंजक बातमी पाणी ह्या विषयावर येथे दिसेल

माझ्या वडलांनी अजून एक गम्मत केली आहे ! गच्चीवरून येणारे पाणी सरळ एका हौदात सोडले आहे पान त्या पाईप मधेय जाळी लावून घेतली आहे त्यामुळे ते तसे बऱ्यापैकी स्वछच असते.


वरील सगळ्या गोष्टी आपण स्वत करू शकतो त्यामुळे सरकार काय करेल आणि पाण्यचे तानकर वाहताना पाहून त्याला शिकवला जाण्याच्या ऐवजी पहिले हे शिकले तर बरे होईल .

Wednesday, July 21, 2010

How to type the new Indian currency symbol Rupee




To start using approved Indian National Rupee (INR) symbol read on.
Rupee Foradian.ttf
Download this FONT first



1. Copy the in your PC (open control panel --> select the font folder --> copy the attached ttf file) with this symbol our currency will also have a symbol to represent.

2. To type the Indian Rupee symbol. Just select the Rupee Fordian font from the drop down menu of your word processor and type the accent.JPG ” ` ” ( accent) symbol (Key just above the “Tab” button in keyboard). Now it will display the new Rupee symbol.
3.
The symbol would look like





Vitthal Namacha Re Taho ! विठ्ठल नामाचा रे टाहो





विठ्ठल नामाचा रे टाहो


विठ्ठल आवाडी प्रेम भाव ...()




विठ्ठल नामाचा रे टाहो ...()
प्रेम भाव

तुटला हा संदेहों ...()
भवमुळ व्याधिचा ...() || ||
विठ्ठल नामाचा रे टाहो ...()
प्रेम भाव
विठ्ठल आवाडी प्रेम भाव ...()




महान नरहरी उच्चार
कृष्ण हरी श्रीधर || ||
विठ्ठल नामाचा रे टाहो ...()
प्रेम भाव
विठ्ठल आवाडी प्रेम भाव ...()



हेची नाम आम्हा सर
संसार करावया प्रेम भाव || ||
विठ्ठल नामाचा रे टाहो ...()
प्रेम भाव
विठ्ठल आवाडी प्रेम भाव ...()



नेऊन नमविन काही
विठ्ठल कृष्ण लवलाही || ||
विठ्ठल नामाचा रे टाहो ...()
प्रेम भाव
विठ्ठल आवाडी प्रेम भाव ...()



नामा म्हणे तरलो पाही
विठ्ठल विठ्ठल मह्न्ताची || ||
विठ्ठल नामाचा रे टाहो ...()
प्रेम भाव
विठ्ठल आवाडी प्रेम भाव ...()



प्रेम भाव ...()




Tuesday, July 20, 2010

How to type the new Indian currency symbol Rupee




To start using approved Indian National Rupee (INR) symbol read on.
Rupee Foradian.ttf
Download this FONT first



1. Copy the in your PC (open control panel --> select the font folder --> copy the attached ttf file) with this symbol our currency will also have a symbol to represent.

2. To type the Indian Rupee symbol. Just select the Rupee Fordian font from the drop down menu of your word processor and type the accent.JPG ” ` ” ( accent) symbol (Key just above the “Tab” button in keyboard). Now it will display the new Rupee symbol.
3.
The symbol would look like





Monday, July 19, 2010

Paul Octopus Likes Yellow Color

Paul Likes Yellow color


Click on the image to enlarge








Paul Likes Yellow color


Click on the image to enlarge

















Post a Comment

Sunday, July 18, 2010

Maharashtra's Arrogant Neighbor State महाराष्ट्र चे महा हेकट शेजारी

कर्नाटक म्हटले कि काय आठवते !
IT city ?
म्हैसूर ?
का बेळगाव आठवते ?

बर ते आंध्र प्रदेश बद्दल काय आठवते ?

आता तर आंध्र प्रदेश सुद्धा काही तरी विरोध घेवून उभाच आहे !

चंद्र बाबू नायडू नांदेड जिल्ह्यात बाभळी बंधाऱ्याला विरोध करत आहे ! का ?
ते TV वर सारखे दिवसभर झळकता येईल आणि प्रसिद्धी मिळेल म्हणून ! बाभळीचा रस्ता तरी माहित
आहे का ?


गमतीशीर आहे राजकारण !!


अटकेनंतरही काजू बदाम आणि वातानुकुलीत जागेत मज्जा चालू आहे...

आंध्रात प्रत्येक TV war दिवसभर आपली बातमी असावी ह्याची छान खबरदारी घेतली आहे साहेबांनी



नायडू ला बाभळी कशी आठवली ..........


नायडू जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा बाभळी ची पाय्भारणी झली होती
नायडू ची सत्ता गेली..

तेलंगाना मुद्दा लावून धरल्यामुळे कॉंग्रेस चा विजय सोपा झला

त्यमुळे १२ आमदारांनी राजीनामे दिले म्हणून आता २७ जागांसाठी पुन्हा निवडणूक आणि

निवडणूक आहे म्हणून काही तरी विषय हवा

म्हणून बाभळी ची आठवण झली








भारत पाकिस्तान !
शेजारी
शेजारी आणि पक्के वैरी
पाकिस्तान भारताचा विरोध करणे ह्याच एका गोष्टीवर जगतो आहे


घरातलेच तंटे संपत नाही ! पाकिस्तानचे काय !!?



--


संदर्भ सकाळ ..

(TDP Telagu Desham Party, TDP supremo N Chandrababu Naidu )

Saturday, July 17, 2010

Tata Nano Inspired By A Tango

We are seeing the Tata's Nano

Here is another kind of tiny car.. and its called Tango


Tango accelerates from 0-60 mph in under four seconds
and can reach over 130 mph with no gear shifting

Safety and Stability
Don't let the size of the Tango fool you . . . while it may appear small its FIA-certified roll cage is actually the structure required for race cars traveling over 200mph. It has 4 times more side protection bars, for example, than the largest SUV. Its 4-point harnesses, low center of gravity, and weight (comparable to a midsize sedan) combine to make the Tango extremely safe. With 2,000 lbs under the floor (mostly batteries), it is ballasted to achieve the rollover threshold of a sports car.











Reference http://www.commutercars.com





Friday, July 16, 2010

Dil Se Re Chorus by group of Ladies. Miami University




There is another great video of dance on the Indian song "Desi girl". Have a look




Capella team 'Miami Misfitz' at Miami University





Miami University




Lets learn the Shakira's songs


Thursday, July 15, 2010

145 Goals from FIFA World CUP 2010

ENJOY ! ALL 145 GOALS from FIFA WOrld CUP 2010.

145 goals scored in the 64 matches makes a average of around 2.27 goals a game miss any? here is your second chance.

There were actually 145 goals (not including penalty shootouts) at World Cup 2010, some of which really were great. All 145 are shown in the video below, so if you have a spare 10 minutes then sit back, get yourself comfy (maybe have a snack handy) and click play…










Superman John Terry vs Slovenia - World Cup 2010




John Terry Superman







Top 20 goals FIFA World Cup 2010







USA last minutes goal vs Algeria


FIFA 2010 best Goal keeper save!






the best save ever-buffon











Another One !





Buffons Big Mistake





नौटंकी

Drama ..

Letter to Manirtnam & Ravan From A Punekar रावण चित्रपटाच्या तिकिटाचे पैसे माघारी मिळणेबाबत




तिर्थस्वरुप मणिरत्नम अण्णा यांस

साष्टांग नमस्कार...

विषय: रावण चित्रपटाच्या तिकिटाचे पैसे माघारी मिळणेबाबत..

बरेच दिवस झाले पत्र लिहले नाही...
कालच तुमचा रावण चित्रपट पाहिला.. पाहुन अतिशय दु:ख झाले...चित्रपट
वाईट आहे याचे दु:ख नाही...तुमच्या नावावर आम्ही १०० रुपये वाया घालवले याचे

दु:ख झाले... मला फोनवर मित्र आवर्जुन म्हणाला होता .." अरे, पिक्चर नका

बघु..चांगला नाही.." पण तुमचा पिक्चर आहे म्हणुन आम्ही गेलो होतो...


पहिला तासभर आम्हाला कळालेपण नाही, आम्ही पिक्चर पाहतोय की डिस्कवरी चँनेल

पाह्तोय..नुसतेच जंगल आणि ओढेनाले..

आमच्या मित्रांचा एक निरोप आहे... प्लिज आता अभिषेक काकांना आणि ऐश्वर्याकाकुंना भुमिका देणे
बंद करा... खाण्यापिण्याचे लाड ठिक पण असले लाड काय कामाचे.. त्यांनी

तुमच्या पैशात दुसरा हनिमुन केला...आणि तुम्ही बसला कँमेरा सांभाळत... आता

कँमेरा जाऊन हाती कटोरा नाही आला म्हणजे कमावले... थोडा विचार करत चला..

आमच्या सारखे नोकरी करणाऱ्या गरीब लोकांना चांगले वाटतील, पचनी पडतील असे काही चित्रपट
बनवा... हे पुणे आहे इथे चांगले तेच चालते..

एक मात्र त्या रेहमान भाऊना आठवणीने सांगा..पिक्चर चांगला नाही..पण म्युझिक एकदम मस्त

आहे


कळावे, लोभ असावा... नाही नाही चुकले... या पुढे कोणताही लोभ नसावा,
(नाईलाजास्तव) आपला नम्र,

Puneri Punekar
पुणे



Source = Email Forwards

Wednesday, July 14, 2010

Write in MARATHI using Google IME मराठी मध्ये लिहा

मराठी मध्ये लिहा
हे खूप सोपे आहे.

आधी Windows Vista चे पाहू



जरा तुमच्या के Windows Vista असेल तर हे काम फारच सोपे होते.

खालील लिंक वरून आधी Google IME download करा मग त्याचे Installation चालू करून घ्या.







ते Installation पूर्ण झाले कि Control Panel मध्ये जा तिथे Regional settings असतात. त्याचा वापर करून मराठी भाषेचा कीबोर्ड कार्यान्वित करता येतो.

आता खालचे चित्रे पहा त्याने अंदाज येईल कि कसे जायचे.

































सुशांत दादा ने हा प्रकार मे महिन्यात सुरु केला आणि मी आणि त्याने मिळून आज इकडे टाकत आहोत



Windows xp SP2 साठी बरेच प्रोब्लेम येतात आणि Windows xp SP3 मध्ये ते छान चालते जर सीडी असेल तर लगेच होते पण Windows xp SP2 tar फार त्रास देते. शेवटी Microsoft जिंदाबाद :)



Tuesday, July 13, 2010

Book On Kareena Kapoor







Zero Size Bebo!!

Bebo! Whats your age!??

Dont want to tell :) ! ! ! !

This is the time to read books .. for bebo !!
BUT we will see BOOK on KAREENA KAPOOR soon ..

Book on Kareena Kapoor? Why?
Kareena Kapoor secrets of Zero Size Figure..

Celebrated writer and leading columnist Shobhaa De (also a fashion icon) will write a book on Kareena,

Details here !

Indiatimes.com







Singer Rihanna [ has slammed the size zero trend, tagging it unhealthy and impractical.

"You shouldn't be pressured into trying to be thin by the fashion industry, because they only want models that are like human mannequins," Stuff.co.nz quoted her as telling The Daily Mail.

"They know that if we see an outfit on a mannequin in a shop window we will love it and want to buy it whatever size we are."


DNA / Rediff

Poem on Pune People आम्ही पुणेकर

आम्ही पुणेकर -

आम्ही पुणेकर किनई ,
सोडत नाही बोलायचा chance....
वाटल्यास आम्ही बोलतो,
जे वाटेल ते in advance.....

खदाड खाऊ आम्ही,
पाणीपुरी वा pizza, फडशा पडतो....
बाकी खायच्या बाबतीत आम्ही,
सर्वांना minita मागे सारतो....

system विरुद्ध आम्ही,
तसे भर भरून बोलतो...
आणि वेळ येताच शेपूट,
आत घालून देखील पळतो...

अगदीच असे नाही हो,

कधी कधी आमच्यात
शिवाजी महाराजही संचरतो....
भले जयंती दोनदा साजरी करो....
पण साजरी तर करतो.....

आम्ही traffic rules
धाब्यावर देखील बसवतो.....
आणि वर मान करून,
मामाला 'मामा' बनवतो.....

girlsच्या बाबतीतही आम्ही
अजिबात backward नाही....
ये नही और सही....
इथे कोणाला आहे घाई???

शनिवार वड्या बद्दल
आम्हाला खूप अभिमान आहे...
भले तिकडे फिरकत नसू,
पण कोणाची बोलायची टाप आहे?

तसे आमचे नेहमी असते,
बेफिकीर नि धम्माल जिणे...
कारण, पुणेकरच आम्ही,
इथे नसते कशाचेच उणे....

त्याचे काय आहे....

उणं कशातच असू नये,
आजवर हेच आलोय शिकत....
उगाच नाही पुण्याला,
शिक्षणाचे 'माहेरघर' म्हणत....

(आम्ही पुणेकरच हो..........)

- रेणुका खटावकर


Saturday, July 10, 2010

शिवाजी महाराजांवर इंग्रजी सिनेमा


छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली, मालिका निघाल्या, मराठी सिनेमे
आले. पण याजाणत्या राजाचे महत्त्व उभ्या जगाला कळावे यासाठी आता इंग्रजी सिनेमा येणार आहे. महत्वाकांक्षी कलादिग्दर्शकनितीन देसाई हा भव्यदिव्य प्रकल्प वास्तवात आणणार आहेत.





एखाद्या साहसी हॉलिवूडपटाप्रमाणे यात चित्रीकरण करण्यात येणार असून त्यासाठी कोट्यवधींचे बजेट आखण्यातआल्याचे कळते.
त्यासाठी हॉलीवूडमधून विशेष तंत्रज्ञानांना बोलावण्यात येणार आहे. येत्या २४ तारखेला ' राजाशिवछत्रपती ' या मालिकेच्या डीव्हीडी प्रकाशन सोहळ्यात या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात येईल.


या सिनेमासाठी आवश्यक तेथे भव्यदिव्य सेट उभारण्यात येईलच. पण या सेट्सप्रमाणे महाराजांच्या कर्तृत्त्वाची साक्ष देणारे किल्ल्यांवर या सिनेमाची चित्रीकरण करण्याची देसाई यांची मनिषा आहे. त्यासाठी ते सरकार आणि पुरातत्त्व खात्याची परवानगीही घेणार आहेत.

' राजा शिवछत्रपती ' या मालिकेत महाराजांची भूमिका गाजवणारे डॉ. अमोल कोल्हेच या सिनेमात महाराजांची भूमिका करतील. तर चित्रपटांच्या लेखनप्रक्रियेत कवी गुलजार यांचा सहभाग असावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Friday, July 9, 2010

Amitabh Bacchan Password!!

Guess the passwords for all popular celebrities.













Abhishek Bachchan - Paa sWord



Amitabh Bachchan - rekha


Shahrukh Khan - p p p p assword


Madhuri Dixit - 12345678910111213

Shahid Kapur - Paffword

Bill Gates - pMSword

Barack Obama - TheBlackHouse


Deve Gowda -zzZZZ


Sunil Bharti Mittal - KhuljaSIMSIM
Vijay Mallya: calendarshouldhave20months

Sachin Ramesh Tendulkar - India

RahulDravid - Nothing shall pass

Saurav Ganguly - Iamthebest

Navjot Singh Sidhu - OyeTeriHaHaHaKhiKhiKhi

Navjot Singh Sidhu - TussiChhaGayeHo

Emraan Hashmi - uuuumAaaah

Nana Patekar - AKalamwaliBai

Gabbar Singh - AaakThoo!!

ACP Pradyuman - daya_darwaza_tod_do


Anu Malik - Makarena

Rajnikanth - Yanna Raskala

Tuesday, July 6, 2010

Romantic .. Agnipath प्यार से भर हुवा अग्निपथ. प्रेमळ अग्निपथ


Amitabh Bachchan acted in the super-hit movie, ‘Agneepath’ and won a national award too. Now, Karan Johar is heading for its remake.

Since a long time, the remake for the movie, ‘Agneepath’ was under construction and finally Karan’s Dharma Productions is going to be the one to take it forward.

(
नक्की काय करायचे Remake मधेय त्याचा अभ्यास चालू होता RGV ki Aaag मध्ये शिकवणी लावली होती बहुतेक )


While Karan Johar will take care of the production work, Karan Malhotra is finalized to direct the movie.


Karan Malhotra was the associate director in ‘My Name Is Khan’.


(आक्षेपार्ह करण्याचा अनुभव. मुंबई मधेय जोरात चालेल ह्याची खात्री आहे !! )

Karan Johar confirms, “Yes, Dharma has green-lit the remake of AGNEEPATH. But it's not a scene to scene remake of the original that was produced by my father [Yash Johar].

It's an adaptation and restructured version of that film, which has been penned by Karan Malhotra along with two more writers."

(आम्ही किती छान कॉपी करत होतो शाळेत , कॉलेज मधेय )


The director has been finalized for the movie, but there are some speculations about the star cast. It is heard that Hrithik Roshan and Kareena Kapoor are offered the lead role, but Karan denies the gossip.


(शाहरुख शी संबंध चांगले नाही कि काय ! ? बच्चन घराणे पुन्हा घेतले तर् चांगले राहील )





Karan adds, “We were waiting for the script to get completed. The next step would be to approach the actors. However, we haven't approached anyone yet.”



(
घ्या!!!! अजून कथा पाठ नाही झाली )

प्रेमळ असेल अग्निपथ :)




Post a Comment