Showing posts with label Life. Show all posts
Showing posts with label Life. Show all posts

Sunday, April 8, 2012

Dushkal दुष्काळाची सरकारी हमी!

दुष्काळाची सरकारी हमी!

दरवर्षी उन्हाळे पावसाळे येतात तरी ही पाणी टंचाई आणि दुष्काळ ह्यावर उपाय निघत नाही.. टोलवा टोलवी करण्यात मात्र राजकारणी अत्यंत हुशार... पण सत्या परिस्थितीवर मात्र उपाय सुचतच नाही .. काय कामाचा तो अनुभव !! दुष्काळाविषयी सकाळ पेपर मध्ये झालेली कानउघाडणी !!

Sunday, March 18, 2012

2012-2013 Income Tax slabs

India Income tax slabs 2012-2013 for General tax payers

Income tax slab (in Rs.)Tax
0 to 2,00,000No tax
2,00,001 to 5,00,00010%
5,00,001 to 10,00,00020%
Above 10,00,00030%

India Income tax slabs 2012-2013 for Female tax payers

Income tax slab (in Rs.)Tax
0 to 2,00,000No tax
2,00,001 to 5,00,00010%
5,00,001 to 10,00,00020%
Above 10,00,00030%

India Income tax slabs 2012-2013 for Senior citizens (Aged 60 years but less than 80 years)

Income tax slab (in Rs.)Tax
0 to 2,50,000No tax
2,50,001 to 5,00,00010%
5,00,001 to 10,00,00020%
Above 10,00,00030%

India Income tax slabs 2012-2013 for very senior citizens (Aged 80 and above)

Income tax slab (in Rs.)Tax
0 to 5,00,000No tax
5,00,001 to 10,00,00020%
Above 10,00,00030%

Saturday, March 3, 2012

Leap Year By Omkar K. Deshmukh लीप यिअर आणि अधिक मास

लीप यिअर आणि अधिक मास याविषयी थोडेसे

...
इंग्रजी वर्षात ४ वर्षांतून एकदा फेब्रुवारी महिन्यात एक दिवस अधिक येतो, याला लीप यिअर म्हणतात तर, मराठी(शक संवत्सरात) दर तीन वर्षांनी एक महिना अधिक येतो त्याला 'अधिक किंवा धोंडे मास' असे म्हंटले जाते. यावर्षात हे दोन्ही आले आहेत. नेमके काय आहे लीप यीअर आणि अधिक मास? जाणून घेऊयात...!!

लीप यिअर


पूर्वी इंग्रजी कालगणनेमध्ये सर्वच महिने हे ३० दिवसांचे होते.
पण रोमन सम्राट जुलियस सीझरच्या काळात एक महिना त्याच्या नावाने असावा असा ठराव रोमन संसंदेने संमत केला. त्याचबरोबर हा महिना ३१ दिवसांचा असावा असाही ठराव संमत झाला. ह्या ठरावाची परिणीती म्हणजेच जुलै महिन्याचा जन्म होय. तो ३१ दिवसांचा झाला. पण हा वाढलेला एक दिवस कुठून आला? तर तो फेब्रुवारीतून काढून घेण्यात आला होता. म्हणून फेब्रुवारी हा २९ दिवसांचा झाला.


जुलियस नंतर सत्तेवर आलेल्या ऑगस्टस सीझरने देखील आपल्या नावाने एक महिना असावा आणि त्यात पण ३१ च दिवस असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचा पराक्रम आणि कर्तृत्व पाहून त्याची हि मागणी मान्य झाली आणि ऑगस्ट हा महिना उदयाला आला तो पण ३१ दिवसांचा. अर्थात याही वेळी एक दिवस फेब्रुवारीतूनच कमी करण्यात आला आणि फेब्रुवारीला २८ दिवसच वाट्याला राहिले.

त्यानंतर असे लक्षात आले की, आपली कालगणना काहीशी चुकीची आहे. त्यात बदल करावे लागतील. असे वाटण्याचे कारण सूर्य पद्धतीवर चालणारी ग्रेगोरीअन दिनदर्शिका ही ३६५ दिवसांची आहे, असे समजले जात होते. पण ग़लिलिओ, आदी प्रभृतींनी वर्ष ३६५ दिवसांची नसून ३६४ दिवस आणि १८ तासांचेच असल्याचे सांगितले. यावर उपाय म्हणून मग पुन्हा फेब्रुवारीला मध्ये घालण्यात आले. दरवर्षी पडणारी ६ तासांची तुट ४ वर्षांतून एकदा १ दिवस अधिक मोजून भरून काढण्याचे ठरले. हा मान फेब्रुवारीला मिळाला. अशाप्रकारे सध्याची ग्रेगोरीअन दिनदर्शिका मूर्तरुपास आली.

अधिक मास

अधिक मास मराठी किंवा शक कालगणना ही सौर पद्धतीवर आधारित नसून ती चांद्र पद्धतीवर आधारित आहे. त्यामुळे या कालगणनेत ३६४ दिवसांचे वर्ष नसून ते केवळ ३५५ दिवसांचे आहे. पण ह्यामुळे दरवर्षी १० दिवसांची तुट कालगणनेत येत असते. ही तुट भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी एक अधिक मास जो ३० दिवसांचा असतो, तो मोजण्यात येतो. त्यालाच अधिक मास म्हणतात. या अधिक मासामुळे कालगणनेचे संतुलन कायम राहते. यामुळेच आज १९३५ वर्षानंतर सुद्धा ग्रेगोरीअन आणि शके यांच्यात बरोबर ७८ वर्षांचे अंतर कायम आहे. अशा प्रकारची तूट भरून काढण्याची कुठलीही तरतूद ही हिजरी कालगणनेत नाही. म्हणून हिजरी सातत्याने ग्रेगोरीअनला जवळ करीत आहे. येत्या काळात हिजरी कालगणना ग्रेगोरीयनला मागे टाकून पुढे जाईल असे तज्ज्ञ सांगतात. यावर्षी अधिक मास असून तो यंदा भाद्रपद महिन्यात येणार आहे.

--(सौजन्य : ओंकार देशमुख यांच्या स्मृतीकोशातून!) (ता. क. : हे सर्व अगदीच बरोबर आहे, असा लेखकाचा दावा नसून यावर ज्यांचे-ज्यांचे आक्षेप असतील ते नक्कीच स्वीकारार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रिया/आक्षेपामुळे लेखकाला आपले ज्ञान वृद्धिंगत करण्यास मदत होणार असल्याने ते तुम्ही जरूर व्यक्त करावेत)

Friday, March 2, 2012

Bal Thakare- Raj Thakare Peom बाळासाहेब ठाकरे - राज ठाकरे - एक कविता

पुत्र शोकाने दशरथ गेला,
पुराण तसे सांगत आहे.
... पुतण्या शोकाने काका जावा,
... असे तुलाही का वाटते आहे?
... बांद्र्याच्या अंधार कोठडीत
जीव माझा घुसमटतो आहे,
ये मला घेऊन चल,
मी तुझी वाट पाहतो आहे.
मातोश्रीवरचा निवास कसला,
इथे तर कारावास आहे.
दरवाज्यामध्ये 'संजय' आणि
खिडकीमध्ये 'मिलिंद' आहे.
डोके आपटावे भिंतीवर
डोक्यात विचारांचे थैमान आहे,
पण इथे तेही शक्य नाही,
भिंतीलाही 'नील्हम'चे कान आहेत.
आयुष्यभर मी एकाच रंगाची
शाल पांघरून बसलो आहे,
तू मात्र चौरंगी ढाल
लिलया पेलतो आहेस.
आयुष्याच्या उताराला वाटायचे थोडा आराम आहे,
पण काय करू अशक्य परी,
व्यासपीठाच्या पाय-या अजून चढतो आहे.
एकच स्वप्न उराशी मरताना
माय मराठी सत्ता पाहणे आहे.
माझी पताका नाही तर नाही,
तुझा तरी झेंडा विधानसभेवर पाहणे आहे.
दु:ख होईल मनाला थोडे,
पण सुखही त्यात तेवढेच आहे.
पूर्ण जरी नसला तरी,
तुलनेने जरा जास्तच त्यात 'भगवा' आहे.
कालदेखील व्यासपीठावर मुखात,
तुझेच नाव चारदा आले.
तुला कुणी बोललेले खपत नाही
म्हणूनच 'लखोबाचे' पुन्हा बारसे झाले.
मातोश्री वरचा बाळ 'राज'
'कृष्ण कुंज' वर 'वाढतो' आहे.
मराठी अस्मिता आज तुझ्यात
उद्याचा बाळासाहेब पाहत आहे..
उद्याचा बाळासाहेब पाहत आहे.....!!
-email forward from Aniket Deshmukh

Sunday, February 5, 2012

Elections , Chicken and beer

Elections and Chicken

The election fever !!

Election fever is in the air and Parties in Maharashtra attracting people with daily new Ideas. Parties and Local leaders are offering gifts and incentives like Saree, Color Television, A trip to beach, A fun fair for kids, Insurance policies.

Wow really good Temptations!! But things are going in wrong way.

Current Gifts ideas are Beer / Liquor barrels. Chiken and other possible non-veg dinners. PARTY HARD GUYS really need this kind of temptations.

What out this Marathi Video. The news said there is 25% increased sell of Chickens and Liquor.

The Sum of Rs 17,87,50,000 (१७ कोटी ८७ लाख ५० हजार रुपये फक्त ) spend on Chicken parties.



Wednesday, December 28, 2011

National anthem that make you cry

The Silent Indian National anthem

We have so much space for State, City, Religion , Cast, Rituals. But we never give a thought about Nation. Never put thoughts about national integrity.

This video make me cry and make me think about Nation, National integrity.



Sunday, December 18, 2011

Parcel Culture पार्सल संस्कृती


आपण जेवत असतानाच कुणी पाहुणा आला की, हातात ताट घेऊन आत पळत जायची पद्धत तेव्हा आली नव्हती. जे आपल्या पानात, ती चटणी-भाकरी चटकन वाढली जायची आणि भूक असो वा नसो, दोन घास मायेचे स्वीकारून अतिथी तृप्त व्हायचा. आता मनात असूनही बदलत्या जीवनशैलीनं आपले आग्रहही समजूतदार झाले; पण आता समजून घ्यायचं म्हणजे नेमकं किती समजून घ्यायचं, हेच समजण्याची पंचाईत झालेय. अशीच पंचाईत माझी अलीकडं झाली.




अनेक दिवसांचा आग्रह आता दूर लोटणं अवघड झाल्यानं शेवटी श्रीकांत अन्‌ मृदुलाला मी कळवलंच ः "येतो येत्या शनिवारी जेवायला.'
त्यांना झालेला आनंद मला फोनवरही जाणवत होता. केवळ आपण एखाद्याकडं "जेवायला येतोय' म्हटल्यावर समोरच्या माणसाला एवढा आनंद होतो, ही गोष्टच केवढी सुखद आहे.

तासभर आधीच गेलो. थोड्या गप्पा होतील; मग सावकाशीनं जेवण. खरं तर जेवण हे केवळ गप्पांसाठीचं निमित्त. एकमेकांचा मैत्रभाव साधणारा एक रुचकर दुवा! पाच-दहा मिनिटं गप्पा झाल्यावर उत्साहानं श्रीकांत म्हणाला, "तुम्हीच सांगा, कुठलं हॉटेल "प्रीफर' कराल? "स्वीकार' गार्डन रेस्टॉरंट आहे, "अतिथी'तलं फूड मस्तच!, "सुरभि'मध्ये कॉंटिनेंटल डिशेस..! चॉईस इज युवर्स! अगदी न संकोचता सांगा...'
संकोचायलाही पुरेसा वेळ नव्हता. जे मला कळत होतं, ते खरं होतं की जे खरं होतं ते मला समजत नव्हतं, कुणास ठाऊक! बागेत फिरायला निघालेला माणूस पाय घसरून तलावात पडावा, तसं काहीसं.


"हे बघा श्रीकांत, तुम्हीच ठरवा.'


"अस्सं कस्सं? तुम्हा आमच्या घरी आलायत नं जेवायला?'


तोच धागा शिताफीनं पकडून मी म्हटलं, "अहो, मग घरीच जेवू या नं. अगदी साधी मुगाच्या डाळीची खिचडीही चालेल; पण घरी जेवू या. घरात जेवायची गंमत वेगळी आहे.'



श्रीकांत-मृदुलाची बोलकी दृष्टभेट टिपायला वेगळ्या कॅमेऱ्याची गरज नव्हती. एकदम स्मार्ट टिचकी वाजवून मृदुला म्हणाली, "वॉव! ही तर बेस्ट आयडिया! घरीच जेवू या. खूप गप्पा होतील. तुम्ही बोलत बसलात की ऐकावंसं वाटतं. बाहेर काय, लगेच उठावं लागतं!'

चला! मी सुटकेचा निःश्‍वास सोडला. खूप आग्रह करून घरी जेवायला बोलावणाऱ्या चाहत्यांच्या घरात मला चक्क "घरचं' जेवायला मिळणार होतं. वेगळ्या हातचं - मनापासूनचं!
ड्रॉवर उघडून मेनूकार्ड काढून तेवढ्यात दोघंही ठरवू लागले : "हे बघ श्री, सुरवातीला हराभरा कबाब असू दे. व्हेज मखनी, रुमाली रोटी, मग पनीर फ्राईड राईस...'

फोनवर ऑर्डर दिली गेली. माझी मुगाची खिचडी मूग गिळून बसली!
श्रीकांत म्हणाला, ""आत्ता अर्ध्या तासात पार्सल येईल. हां, इथल्या "सागर'मधलं फूड बाकी...'
दोघांच्या आतिथ्यात कमतरता नव्हती; पण लिफ्टनं पायउतार होताना मन समाधानानं भरलं नव्हतं. वेळ, प्रवास न्‌ खर्च करून गेलेला माणूस एखाद्याच्या घरी फक्त "पार्सल'चं खाद्य खायला जात नसतो; अगदी साधं; पण ज्यात गृहिणीचं मन मिसळलंय, अशा गोष्टीनं आतिथ्य होतं. अशा मनपरंपरेत वाढलेल्या मला पार्सलपरंपरेशी जुळवून घेताना थकायला होत होतं. एवढा कंटाळा, एवढा औपचारिकपणा असेल तर केवळ पैसे मोजून आतिथ्याचा हव्यास तरी ओढवून घ्यायचा कशाला, या प्रश्‍नाचं उत्तर सापडत नव्हतं. आता कशालाही "व्वा!' म्हणावं तर लगोलग उत्तर येतं - "हे श्रेय माझं नाही. "अन्नपूर्णा'तून आणलंय!'
दिवस "पार्सल'नं सुरू होतो; "पार्सल'नं संपतो. ऑफिसला जाताना निघण्याची तारांबळ म्हणून "चार पोळ्या, 200 ग्रॅम भाजी' पार्सल, तर रात्री घरी जाताना "आता कुठं स्वयंपाकाचा कुटाणा; जातानाच नेऊ या पाव-भाजी पार्सल!'
आजारपण, वार्धक्‍य, एकाकीपण, अचानक, अनपेक्षित आलेले खूप पाहुणे आणि आणखीही काही असे क्षण असतील की जिथं "रेडीमेड पार्सल' आणणं गरजेचं आहे. तिथं ती गोष्ट सुविधा ठरते; पण रग्गड पैसा, भरपूर आळस, लाडावलेलं सुखवस्तूपण, फक्त कंटाळा, चट्टू खाण्याची चटक अशा ठिय्या मारून रुतलेल्या असंख्य घरांतल्या वृत्ती-प्रवृत्तीनं आता नव्या समस्यांची पाळणाघरे सुरू केली आहेत!

घरातलं स्वयंपाकघर म्हणजे फक्त पार्सलचं गोडाऊन झालं तर तिथल्या मुलांचं पालन सुखरूप होईल; पण पोषण मात्र होणार नाही. पालन पदार्थांनी होतं; पोषण भावनांनी! आई-बाबा दोघांचाही ध्यास जेव्हा मिसळतो; तेव्हा ताटातल्या पदार्थांना येणारा सुवास कुठल्याही बिलानं चुकता होणारा नसतो. अगदी घरातलं साधं खिमट लोणचं असेल, फोडणीचा भात असेल, गूळ-चपातीचा लाडू असेल...पदार्थ अगदी साधे! पाच मिनिटांहून वेळ लागणार नाही; पण त्यात एक घर मिसळलेलं असतं. चव त्या घराची असते!

कुणी म्हणेल ः सांगायला काय जातं? हल्लीची मुलं खातात का हे असलं? हल्ली चायनीज हक्का नूडल्सवर हक्कानं ताव मारणारी मुलं आहेत. तुमचं सांगणं कालबाह्य आहे! मजा म्हणून खाण्याचे पदार्थ हेच जर रोजचे खाण्याचे झाले तर घर न्‌ हॉटेल यात वेगळेपण काय उरलं? आणि अन्नपदार्थांतलं सत्त्व फक्त चवीत असतं? की त्याच्या पोषणमूल्यांत? एकत्र मायेनं गुंफून साधं-सात्त्विक जेवण्यात? आता गंमत म्हणून, फॉर अ चेंज म्हणून "घरी' जेवू या, असं म्हणणारी घरं वाढत आहेत. सगळेच काही इतके गर्क नाहीत; पण बटण दाबल्यावर सुख दारात हजर, हा आभास नको त्या दिशेनं घेऊन चालला आहे. अनेक लोक हे ऐकण्याच्याही मनःस्थितीत नाहीत; इतकी रेडीमेड सुखाची सवय पटकन्‌ बेफाम वेगानं वाढत आहे. या सर्व सोईंनी वेळ वाचतो, हे खरंच आहे; पण त्या वाचलेल्या वेळेचं काय करायचं, हे स्वतःपुरतं ठरवायला हवं.

जाहिरातीतले स्टार्च इस्त्रीतले पप्पा-मम्मा न्‌ घरातले आई-बाबा यातला फरक अधोरेखित होतो, छोट्या छोट्या गोष्टींतील आपल्या गुंतवणुकीतून. एखाद्‌ वेळची "सोय' जर "कायमची व्यवस्था' होत असेल तर नातीही पार्सलचीच ठरतील! त्याला फक्त लेबल्स असतील; पण त्यात तिन्हीसांजेच्या आठवणींची ऊर्मी नसेल.

आज जी आळशी, सुखवस्तू घरं पार्सलसंस्कृतीच्या पायावर उभी आहेत, त्यांच्या हाती पार्सलनंच पुष्पगुच्छ येणार! पार्सलनंच केक येणार आणि हॅप्पी बर्थ डेचं एक स्वतःची सहीसुद्धा नसलेलं ग्रीटिंग! त्या वेळी जरा वळून पाहताना, आपण आपलं वात्सल्यही पार्सलनंच पाठवलं होतं, या वस्तुस्थितीची जाणीव असायला हरकत नाही. कृती स्वीकारायची ती परिणामासकट!

आधुनिकता, व्यग्रता कितीही असो; नाती एकमेकांशी वा समाजाशी जोडताना थोडी तोशीस पडतेच. प्रसंगी अडचण, चिडचीड, वैतागही उद्भवतोच. तारांबळ-गोंधळ-श्रमही होतात; पण घर नावाच्या समाजात न्‌ समाज नावाच्या घरात एकमेकांना गुंफताना अनेकदा इतकी सावध अलिप्तता नाही चालत. सिमेंटची अलिप्तता घराच्या पायरीसाठी ठीक; पण सिमेंटमध्ये बीज रुजणार नाही. पहिल्या पावसानं टणक ढेकूळ विरल्यावर त्याची मऊ माती होते. पुढं तेच मातीचं मऊपण बीजांकुरांनी हिरवळून येतं. अनेकदा आयुष्यातही रुक्ष अलिप्तता सोडावीच लागते; नाती एकमेकांत दरवळताना एकमेकांसाठी राबायची तयारी लागते.

आजच्या यंत्रयुगाला विसाव्याचे क्षण परवडणारे नाहीत; हे सगळ्यांनाच कळतं; पण तरीही ओढीनं जमवलेले विसाव्याचे क्षण पुन्हा यंत्राच्या स्वाधीन करणं हे केव्हाही समर्थनीय नाही. एकमेकांतील निरपेक्ष सहजता ओसरली तर "शब्द'सुद्धा "पार्सल'मधून आल्यासारखे उमटतील; पण प्रकटणार नाहीत.
श्रीकांत न्‌ मृदुलानं ओढीनं जे अगत्य केलं, ते त्यांच्या माहिती व तंत्रयुगाच्या संदर्भांना धरून अगदी योग्यच आहे; पण त्या हद्दीपलीकडं भावनांचाही एक सुकोमल प्रदेश असतो. जिथं "मन' व्यक्त करताना मनाचाच आधार घेतला की, एक अपार आनंद असतो, हेही त्यांना समजायला हवं!
दोघांनी खूप सारे पैसे खर्च करून "पार्सल'ने घरचं अगत्य केलं; पण त्याहीपेक्षा घरातला साधा "माझ्यासाठी' केलेला चहा मला अधिक उबदार वाटला असता!



Wednesday, October 12, 2011

Anand - Pravin Davane.pdf

Anand - Pravin Davane.pdf


श्री. प्रवीण अनंत दवणे

A Article By Pravin Dawane in Daily news paper Loksatta. Very useful article for parents.


Anand - Pravin Davane

Tuesday, October 11, 2011

Rs 32 Donation to Dr Manmohan Singh


आदरणीय प्रधानमंत्री जी


मेरी तरफ से बहुत बहुत बधाई स्वीकार करे .




चूँकि आपने हम सब भारतीयों का सपना पूरा किया है .


 हम सब भारतीय अमीर बनने के सपने देखा करते थे ओर अपने एक ही झटके मे हम सबका अमीर बनने का सपना पूरा कर दिया .






इसके लिए आप और सोनिया गाँधी बहुत ही बधाई के पात्र है ..


आपने ( क्योंकि योजना आयोग का मुखिया प्रधानमंत्री होता है ) सुप्रीम कोर्ट मे जो हलफनामा दिया की


 ३२ रूपये रोज कमाने वाला व्यक्ति अमीर है इससे हम सब भारतीयओ का सर गर्व से ऊँचा हो गया है .


आखिर हम सब भारतीय अमीरों की परिभाषा मे जो आ गए .


प्रधानमंत्री जी शायद आपको फ़्रांसिसी क्रांति की कुछ जानकारी जरुर होगी .. 


एक बार जब फ्रांस का राजा अपनी रानी के साथ अपनी आलीशान बघ्घी मे जा 
रहा था तो उसके पीछे 


फ्रांस की भूखी और गरीब जनता रोटी रोटी रोटी चिल्ला रही थी 


फिर रानी ने बघ्घी रोककर जनता से कहा 


कि यदि तुम्हारे पास खाने को रोटी नहीं है तो तुम लोग केक क्यों नहीं खाते ?


आज आपकी पार्टी ने इस देश मे भी ठीक यही हालत पैदा कर दिए है ... 
एक तरफ आपकी सरकार के स्वाथ्य मंत्री संसद मे बयान देते है कि हमने इस देश को मेडिकल टूरिज्म हब बना दिया है 


लेकिन आश्चर्य कि बात है कि आपकी पार्टी की अध्यक्ष सोनिया जी को भी आपकी सरकार पर विश्वास नहीं है 


इसलिए ही तो वे अपना खुद का इलाज भारत के बजाय अमेरिका मे करवाने गयी ..


आपको मैंने ३२ रूपये का एक चेक भेजा है और मै आपसे गुजारिश करती हूँ कि 


आप एक दिन जरा ईमानदारी से ३२ रूपये पर गुजारा करके तो देखिये

Saturday, October 8, 2011

Steve Jobs --Different forms of Tributes

Steve Jobs.. Who Thought Different

Steve Jobs.. The touch technology GURU


He taught us that Apple is more than just a fruit.




“On death. “Remembering that I’ll be dead soon is the most important tool I’ve ever encountered to help me make the big choices in life. Because almost everything — all external expectations, all pride, all fear of embarrassment or failure — these things just fall away in the face of death, leaving only what is truly important. Remembering that you are going to die is the best way I know to avoid the trap of thinking you have something to lose. Your time is limited, so don’t waste it living someone else’s life … Stay hungry. Stay foolish.”
— Steve Jobs


10 years ago we had Steve Jobs, Bob Hope and Johnny Cash
Now we have no Jobs, no Hope and no Cash - Barack Obama



Watch out different forms of Tributes to Steve jobs around the world.



Image from fbcdn-sphotos-a.akamaihd.net





steve jobs memorial at the sf apple store ( From Tumblr and www.donpoppa.com )




TUmblr




TUmblr



























DOGHOUSE